23/04/2021
सहकार, साखर कारखाने बदनाम करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ली अडचणीच्या काळात मदतीला सर्वप्रथम धावून हे सहकार आले आहे. महाराष्ट्र समृध्द का आहे तर इथे सहकार आहे. अडचणीच्या काळात हक्काने उभा राहणारा माणसं आहेत म्हणून. सांगली, कोल्हापूर येथे पुर आला होता त्या वेळी याच सहकार ने याच साखर कारखान्यांनी लोकांना आधार दिला होता. हेच शरद पवार साहेब विरोधात असूनही भक्कम पूर परिस्थिती मध्ये लोकांच्या साठी उभा होते. आजही हेच सहकार, हीच कारखाने लोकांच्या साठी ऑक्सिजन तयार करत आहेत.
केंद्र सरकारने कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही गुजरातमधील भूकंपात खंबीरपणे उभा राहणारा शरद पवार नावाचा बाप माणूस महाराष्ट्रातील जनतेला वाचवण्यासाठी खंबीर आहे. महाराष्ट्र उगाच शरद पवार साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करत नाही. हा माणूस संकटात नक्की धावून देतो हे इतर कोणालाही जमत नाही!